पोस्ट्स

या शेतकऱ्यांना ₹२२,५०० हेक्टरी, फळपीक विमा ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai

इमेज
नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० भरपाई; तर फळपीक विमा ही मिळणार  Amba Kaju Nuksan Bharpai 2026 राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला आणि याच पार्शमुळे ते कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई सह फळ पिक विमा मंजूर केला असल्याची माहिती आज सभागृहाला दिली.  यापूर्वी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी, झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणा...

मोठी बातमी! अखेर VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर | VB-G RAMG draft Rules 2026

इमेज
मोठी बातमी! अखेर VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर VB-G RAMG draft Rules 2026 केंद्र शासनाच्या माध्यमातून 22 मे 2026 रोजी एक अधिसूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ऐवजी लागू केल्या जाणाऱ्या VB-G RAMG योजनेचे draft Rules 2026 प्रकाशित केले आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत.  शुक्रवार 22 मे 2026 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून या योजनेच्या नियमाचा एक ड्राफ्ट मसुदा प्रकाशित करण्यात आलेला आहे, जे नियम रोजगार हमी योजनेच्या कायद्याच्या कलम 33 नुसार बनवण्यात आलेले आहेत. VB-G RAMG कायद्याला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी ते नियम सार्वजनिक करण्यात आलेले आहेत.  व्हीबी-जी राम जी या कायद्याच्या नवीन नियमावलीला जर काही हरकती सूचना असतील तर त्या हा मसुदा प्रकाशित केल्याच्या 30 दिवसाच्या आत मंत्रालयाला कळवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आपल्या हरकती सूचना पाठवण्यासाठी श्री दीपक कुमार अव्वर सचिव ग्रामीण विकास विभाग, दुसरा मजला, कर्तव्य भवन 3, नवी दिल्ली...

नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच ई पंचनामा | ativrushti epanchnama Maharashtra

इमेज
नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच ई पंचनामा  ativrushti epanchnama Maharashtra  नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच मोबाईल एप्लिकेशन्स द्वारे ई पंचनामा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू ,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे अनेकदा होत नाहीत. मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ई – पंचनामा करण्याचा प्रयत्न असेल. आधार लिंक खात्यावर पैसे जमा करणार आहोत. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापरही येत्या काळात करण्यात येईल. नव्याने आपत्ती निवारण क्षेत्राचे मॅपिंग करण्यात येवून पुनर्वसनाचे नवीन धोरण तयार करण्यात येईल. बोगस बियाण्यांचा प्रकार रोखण्यासाठी बियाण्यांचे पॅकिंग घेतल्यानंतर ट्रॅक अँड ट्रेस चा अवलंब करण्यात येईल. बोगस बियाण्यांच्या विक्रीस यामुळे प्रतिबंध लागेल. जैविक शेती आणि नैसर्गिक शेती यासंदर्भात काही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न...

कृषी विभागाच्या पुरस्काराचे 1 जुलैला वितरण || Krishi Awards Maharashtra

इमेज
कृषी विभागाच्या पुरस्कारांचे 1 जुलैला वितरण. Krishi Awards Maharashtra  राज्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण आणि उद्यान पंडित यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.जिष्णु देव वर्मा यांना प्रमुख उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, नाविन्यपुर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि.१ जु...

राशन कार्ड संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ! राज्यात Smart Shidhapatrika

इमेज
राशन कार्ड संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ! राज्यात स्मार्ट शिधापत्रिका Smart Shidhapatrika राज्य शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत AAY PHH सह APL केशरी शेतकरी शिधापत्रिका संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व जुनी राशन कार्ड बदलून त्याऐवजी स्मार्ट शिधापत्रिका मिळणार. या उपक्रमाला मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये विभागाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे.  नागरिकांना जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशनकार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे परिणामी या शिधापत्रिका वारंवार बदलाव्या लागतात. या अनुषंगाने आता राज्यातील नागरीकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात नव्याने दिल्या जाणाऱ्या या सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड सह स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दि.१२.०८.२०२५ रोजीच्या मत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्...

ट्रॅक्टर सह अवजारांचे अनुदान येणार, कृषी यांत्रिकीकरण योजनेचा निधी वितरित | krishi yantrikaran 2026

इमेज
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या 74 हजार 360 लाभार्थ्यांना 735 कोटी अनुदानाची प्रतीक्षा  krishi yantrikaran 2026 राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे.  महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि यांत्रिकीकरणांतर्गत केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण या योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविल्या जात आहेत. या योजनांद्वारे अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी सन 2026-27 मध्ये तीनही योजनेत 263.72 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला असून प्रकि्रयेत असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदायगीची कार्यवाही सुरू असल्याचे कृषि संचालक (पुणे) अंकुश माने यांनी कळविले आहे. सन 2025-26 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरणासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य पध्दतीने 3603338 अर्जाची निवड करण्यात आली होती.  सर्व लाभार्थ्यांना कागदप...

घरकुल जागा खरेदीला ₹१ लाखाचे अनुदान | pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana

इमेज
घरकुल जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य pandit dindayal upadhyay ghakul jaga kharedi yojana देशभरातील बेघर कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच राज्यातील रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिमावास योजना इत्यादी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले उपलब्ध करून दिली जात आहेत.  मात्र या योजनेअंतर्गत पात्र असलेले काही लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध असताना सुद्धा केवळ जाग्या अभावी घरकुलाचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. याच बाबीचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना आणण्यात आलेली आहे.  या योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपये पर्यंत अर्थसहाय उपलब्ध करून दिले जात आहे जागेची किंमत एक लाखापेक्षा जास्त असेल तर वरील किंमत ही लाभार्थ्याला भरावी लागणार आहे.  या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक शुल्क रूपे हजार आकारणे याचप्रमाणे मोजणी शुल्का मध्ये 50% सवलत लागू करणे अशा प्रकारच्या सवलती देखील ला...