राज्यात शेतीत AI प्रकल्प, पहिल्या टप्प्यात १० हजार शेतकऱ्यांची होणार निवड | AI in Agriculture
राज्यात शेतीत AI आणि डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्प राबविणार. पहिल्या टप्प्यात सोयाबीन तूर ऊस संत्री हळद कांदा आणि मका उत्पादक १० हजार शेतकऱ्यांची होणार निवड AI in Agriculture Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI व डिजिटल ट्वीन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविणार आहे. या संदर्भातील एक महत्त्वाची आज 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्रात AI आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावरती राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत हवामान जमिनीतील ओलावा पाण्याची गरज कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादनाचा डेटा या व मशीन लर्निंग च माध्यमातून विश्लेषण करून शेतीनिहाय व पीकनिहाय सल्ला शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील कापूस सोयाबीन तूर ऊस ...